कळी हो उमलली
फूल ती झाली
भावार्थ :- कळीची फूल झाल्याचे पाहून अतिव आनंद होतो.तशा सुंदर आठवणी मनाला प्रसन्नता देतात.व त्या आठवणीत आपण हरवून जातो.
पसरे गंध
दशदिशांना मंद
वारा ही धुंद
भावार्थ :- फुलांचा गंध दशदिशांना मंद मंद पसरतो.वाराही धुंदीत न्हाहतो.तसेच आठवणीं ताज्या झाल्या की मनाला धुंद करुन तजेला देतात.
झाला सूर्यास्त
आली कातरवेळ
स्मृतींचा खेळ
भावार्थ:- सूर्यास्त झाला की, कातरवेळ होते.ही कातरवेळ मोठी जीवघेणी.नको त्या स्मृती जीवंत करते.प्रेमात अडचणी आणणा-या व्यक्ती अनेकदा आपलेच प्रियजन असतात.पण,प्रेमात ब-याचदा तेच दुरावतात.ही स्मृती मन विषण्ण करुन जाते.
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खूप खूप छान 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाअतिशय सुंदर रचना आणि त्याचा भावार्थ 👌👌👌
उत्तर द्याहटवाआभारी मॅडम!🙏
हटवावाहहह खुप सुंदर हायकु....व छान भावार्थ सांगीतलाय...��������
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवावा... खुपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाआभारी मॅडम!🙏
हटवाछान
उत्तर द्याहटवाधन्यवाद जी!🙏
हटवाSuper Hayku...
उत्तर द्याहटवाआभारी सर!🙏
हटवाव्वा....अतिशय सुंदर हायकू..👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी!🙏
हटवासुंदर हायकू काव्य....👌👍✍️
उत्तर द्याहटवामानसी जी... आभारी!🙏
हटवाव्वा व्वा अप्रतिम हायकू रचना आणि भावार्थ सांगितला सरजी ✍️👌
उत्तर द्याहटवाआभारी मॅडम!🙏
हटवाअप्रतिमच 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवासुंदर कविता...👌👌👌
उत्तर द्याहटवाआभारी सुयश!🙏
हटवा